POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3
छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन        आज तीन एप्रिल महाराष्ट्रातला काळाकुट्ट दिवस कारण 3 एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राला पोरके करून निघून गेले. आभाळातल्या सूर्यालाही कसलीतरी सावली भेडसावत होती.प्रतापी सूर्याला त्या भीषण सावलीचे जणू वेधच लागले होते. सूर्यग्रहणप्रसंगी महाराजांनी नेहमीच्या आचरना नुसार दानधर्म स्नानादि विधी केले. आणि एक-दोन…

Read More
शिवाजी महाराज जयंती

छ. शिवाजी महाराज जयंती

छ. शिवाजी महाराज जयंती श्री. शिवरायांचे दक्षिणायन अर्थात जिंजीमोहीम छ.शिवाजी महाराज व त्यांचे शूर मावळे यांच्या पराक्रमाच्या कथा पोवाडे भरपूर आहेत. तरीही श्री.छ.शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त आज महाराजांचे काही महत्वाच्या गोष्टींचे स्मरण करणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे महाराजांच्या दूरदृष्टीमुळे इंग्रज अरबी समुद्राकडून भारतात पाय रोवू शकले नाहीत.अखेर इंग्रजांनी बंगालच्या उपसागरातून भारतात प्रवेश केला.जहांगिराचे कारकिर्दीत मांडू येथे ब्रिटिशाना…

Read More
अनिल भुसारी

शिवाजी महाराजांची धार्मिक संकल्पना

शिवाजी महाराजांची धार्मिक संकल्पना     छत्रपति शिवाजी महाराजांचे नाव आलं की त्या नावासी संबंधित इतर बाबींची जशी चर्चा होते तसी किंवा किंबहुना त्यापेक्षा अधिक रसभरीतपणे चर्चा होते ती म्हणजे, त्यांच्या धार्मिक कार्य व धार्मिक विचारा संदर्भात. काही इतिहासकारांनी, शाहिरांनी, व्याख्यात्यांनी शिवरायांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जो संघर्ष, जे स्वराज्य स्थापन केले ते फक्त हिंदू साठी…

Read More
हरीश कुडे

पहिले “स्वातंत्र्य योद्धा” – राजे शिवाजी

पहिले “स्वातंत्र्य योद्धा” – राजे शिवाजी हरीश कुडे छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताच्या पहिल्या स्वातंत्र्याचा राष्ट्रव्यापी प्रयोग सतराव्या शतकात शिवराज्याच्या रूपाने यशस्वी केला. स्वातंत्र्य प्राप्तीची दुर्दम्य ईच्छा, त्याग, मुत्सद्दीपणा, सामाजिक पुरोगामी भावभावना, गुलामगिरीतून मुक्त होण्याची जिद्द, सशक्त राष्ट्र उभारणीची महत्त्वाकांक्षा जनमानसात रुजली ती याच काळात. राजे शिवाजींनी स्वराज्याच्या धेय्यधोरणातून मावळ्यात, शेतकऱ्यांत, कष्टकऱ्यात, गावकऱ्यात, वारकऱ्यात स्वातंत्र्य प्राप्तीची…

Read More
Shivaji

विश्ववंदे छत्रपती शिवराय

विश्ववंदे छत्रपती शिवराय   रामचंद्र सालेकर विश्वाच्या नजरेतील शिवराछत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्माला आल्याचं अहोभाग्य ज्यांना ज्यांना लाभलं ते सर्व आपण भाग्यवान आहोत कारण शिवरायांच्या कर्तुत्व पराक्रमासह सर्व गुणाची जगाने दखल घेवून प्रत्येक क्षेत्रात त्यांचा रोलमाॕडल म्हणून जगभर स्वीकार केला आहे. य भारताच्या नजरेत उतरु शकले नाही ही आपली फार मोठी शोकांतीका आहे. याचं मुख्य कारण…

Read More
ॲड. शैलजा मोळक

शिवचरित्रातून आज काय शिकावे ?

शिवचरित्रातून आज काय शिकावे  ? ‘शिवाजी म्हटलं की, ३२ कोटी देवांची पलटण बाद होते’ असे प्रबोधनकार ठाकरे म्हणाले. ३५० वर्ष होऊन गेली तरीही शिवाजी नावाचे गारूड हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कायम आहे. चंद्र व सूर्य जोवर आहेत तोवर छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या हृदयात स्थान करून आहेत. पण आज ते कृतीत उतरवण्याची गरज आहे. शिवजयंती असो…

Read More
error: Content is protected !!