- शिवरायांचा पराक्रम
- माफीवीरांची पलटण
शिवरायांचा पराक्रम
माफीवीरांची पलटण
लेखक : ज्ञानेश महाराव
भारताला स्वातंत्र्य हे कुणा एका ‘वीर- वीरांगना’च्या पराक्रमामुळे मिळालेलं नाही. त्यासाठी असंख्य शिरकमळं धारातीर्थी झाली आहेत. पारतंत्र्या विरोधातल्या ह्या संघर्षाची सुरुवात महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखालील ‘काँग्रेस’ने ‘ब्रिटिश सत्ते’विरोधात पुकारलेल्या ‘असहकाराच्या चळवळी’पासून वा १८५७ च्या फसलेल्या सैनिकी बंडापासून झालेली नाही. ती कधीपासून झाली ते सांगताना शाहीर आत्माराम पाटील लिहितात-